तुझ्यासारखा कोणीच नव्हता, तुझ्यासारखा कोणी नाही आणि कधीच असणार नाही.

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

भारताची प्रगती करणाऱ्या देशातील महान उद्योगपतींपैकी एक टाटा मोटर्सचे संस्थापक. रतनजी टाटा यांचे आजदि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत निधन झाले. त्यांनी घातलेल्या उद्योगांचा पाया भारताच्या प्रगतीसाठी मोलाचा होता. करोडो लोकांसाठी प्रेरणास्रोत – खरे भारतीय-देशभक्त उद्योजक देशाच्या आणि करोडो लोकांच्या विकासात टाटांचे कार्य अतुलनीय आहे. देश आणि दुनिया त्यांच्या महान कार्याला वंदन करत त्यांना आदरांजली देत आहे.


Share

One thought on “तुझ्यासारखा कोणीच नव्हता, तुझ्यासारखा कोणी नाही आणि कधीच असणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *