दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. ते २०२२ मध्ये उपराष्ट्रपती झाले. त्यांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण राजीनामा देण्याचे कारण दिले आहे.
पण खरं काय? कोणासाठी केली उपराष्ट्रपती ची खुर्ची खाली? कोण तो महाराष्ट्राचा नेता ज्याचं नाव उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत चर्चेत आहे. या सर्व प्रश्नांचा उत्तर येणाऱ्या काळातच मिळणार…!!~
?????