महाराष्ट्राचे उच्च अधिकारी प्रोटोकॉल पाळत नाहीत:सर न्यायधीश.

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

महाराष्ट्राचे मुख्य सचिव-डीजीपी सरन्यायाधीशांच्या सत्कार समारंभात गैर हजर होते. प्रोटोकॉल प्रमाणे स्वागत केले नाही, गवई म्हणाले- महाराष्ट्राचे उच्च अधिकारी प्रोटोकॉल पाळत नाहीत.

सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी संविधानाचा आदर करण्यावर भर दिला. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना ते म्हणाले की, न्यायपालिका किंवा कार्यकारी नाही तर भारतीय संविधान सर्वोच्च आहे आणि त्याचे आधारस्तंभ एकत्रितपणे काम करायला हवेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *