जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, शंकर दरेकर यांचे प्रतिपादन.

प्रतिनिधी :मुंबई,जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही, न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील…